रामभाऊ आवारे यांना डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रेरणा पुरस्कार जाहीर
जळगाव येथे ५ एप्रिल रोजी पुरस्कार वितरण सोहळा प्रतिनिधी, रामभाऊ आवारे निफाड : पत्रकारिता क्षेत्रात तीन दशकांपासून अधिक काळ विविध…
हवेलीमध्ये सत्तेचा खेळ रंगात! अपक्ष ठरले ‘किंगमेकर’; राष्ट्रवादी आघाडीवर, पण बहुमत दूरच
पुणे : हवेली तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकारणात जबरदस्त खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत…
मुलींनी स्वसंरक्षणातही सक्षम असणे गरजेचे : ॲड. अश्विनी जगताप ; पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानांतर्गत महिला सबलीकरण व स्वसंरक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
पुणे : एकविसाव्या शतकात मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी असताना स्वसंरक्षणातही त्या सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन तथास्तु कन्सल्टन्सीच्या…
नशिराबाद पोलिसांचा ‘आक्रमक’ धाक; गुन्हेगारीवर जोरदार घाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी स्वीकारला पदभार
संभाजी पुरीगोसावी, प्रतिनिधी नशिराबाद : जळगाव जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे…
पेठ येथे कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : पेठ येथे जमाव जमवून घरात घुसखोरी करत कुटुंबावर हल्ला केल्याची गंभीर घटना शनिवारी (ता. ८) सकाळी घडली. या…
उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात “मतदार उदासीनता की स्थानिक नाराजी?” ; ५२.८१ टक्के मतदारांनी बजावला हक्क
पुणे : उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील मतदानाची आकडेवारी समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकूण १३५०८ मतदारांपैकी ७,१६४…
हवेली पंचायत समितीवर कुणाचा झेंडा? ६८ टक्के मतदानानंतर राजकीय समीकरणे तापली
पुणे : हवेली पंचायत समिती अंतर्गत झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाहीचा उत्सव साजरा…
प्रयागधाममध्ये निवडणूक प्रक्रियेला धक्का देण्याचा प्रयत्न ; बनावट मतदार ओळखपत्रावर तोतया मतदान, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : प्रयागधाम (ता. हवेली, जि. पुणे) येथे सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान तोतया मतदान करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून,…
हवेली तालुक्यात ‘युनिक मतदान केंद्र’ ठरले आकर्षण; उरुळी कांचनमधील पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
पुणे : हवेली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान उरुळी कांचन येथील मतदान केंद्र क्रमांक २…
वृक्ष संवर्धन काळाची गरज– निसर्गावरच आपले जीवनमान अवलंबून
पुणे : गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे प्रक्षणाचे मोठे संकट उभे राहिले असून जमिनीची धूप प्रमाणापेक्षा जास्त होत…